Monday, July 31, 2017

स्त्री भ्रूण हत्या
पाश्चिमात्य देशांप्रमाणे नारी अत्याचार, अपमान व शोषणाच्या ज्या ज्या शापांनी भारत देखील ग्रस्त आहे, त्यांमधे अत्यंत क्लेषकारक ‘‘स्त्री भ्रूणहत्या’’ होय. आश्चर्य तर हे आहे की, अमानवतेची, क्रुरतेची व अनैतिकतेची ही सद्यस्थिती आमच्या देशाची ‘विशेषता’ बनली आहे... ज्या देशाला गर्व आहे धर्मप्रधान समाजाचा, अहिसा व अध्यात्मिकतेचा व स्त्रीत्वाच्या गौरवाचा व महिमेचा!!
तसे पाहता प्राचिन इतिहासामध्ये स्त्री कौटुंबिक व सामाजिक जीवनाच्या निच्चतम श्रेणीमध्ये दृष्टीस पडते परंतु ज्ञान, विज्ञानाची प्रगती तसेच संस्कृती व सभ्यता यामधील उत्क्रांतीमुळे परिस्थितीमध्ये बदल नक्कीच घडला आहे. तरी देखील अपमान, दुर्व्यवहार, अत्याचार व शोषणाच्या काही नवीन व आधुनिक (कु) परंपरांद्वारे आमच्या संवेदनशीलतेला खुले आवाहन दिले जात आहे. कन्या वधाच्या सीमित समस्येला विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अल्ट्रा सोनोग्राफी द्वारे ‘‘गर्भ लिग चिकित्से’’ द्वारे व्यापक प्रमाणावर ‘‘स्त्रीभ्रूणहत्या’’ बनविले गेले. शैक्षणिक व आर्थिक दृष्टया पुढारलेल्या वर्गामध्ये ही प्रवृत्ती जोमाने फोफावत आहे, ही जास्त चितेची बाब आहे.
या व्यापक समस्येला थोपविण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून चिता व्यक्त होऊ लागली आहे. घोषवाक्यांपासून कायदे बनविण्यापर्यंतच्या सर्व वाटा चोखाळून झाल्या आहेत. जेथ-पावेतो कायदा व प्रशासनाचा प्रश्न आहे तेथे तर विटंबनाच ही आहे की, अपराध तीव्रगतीने पुढे पुढे जात असून कायदा व प्रशासन हळूहळू व तेही अंतर राखून चालले आहे. स्त्री मुक्ती आंदोलने अधुन मधुन चिता व्यक्त करीत असली तरी नाईटक्लब संस्कृती, सौंदर्य प्रतियोगिता संस्कृती, कॅटवॉक संस्कृती, पब संस्कृती, कॉलगर्ल संस्कृती, वॅलेन्टाईन संस्कृती, आधुनिक तसेच अतिआधुनिक संस्कृती मधील अनिर्बंध स्वैराचार, या सर्वांबाबत आणि (अमूल्य अशा मानवाधिकारांचा हवाला देवून) विकास व प्रगती बाबत जो उत्साह दाखविला जातो त्यांच्या तुलनेने स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्याबाबत कमी तत्परता दाखविली जाते.
काही वर्षांपूर्वी (मानव अधिकारांविषयी आयोजित) एका मुस्लिम सम्मेलनामध्ये बोलताना एका प्रसिद्ध व प्रमुख एन.जी.ओ. (बिगर शासकीय सेवा भावी संस्था) च्या विभागीय (महिला) सचीव उद्गारल्या की ‘‘देशातील पुरुष-स्त्री प्रमाणातील तफावत वाढत चालली आहे (१००० : ९७० ते १००० : ८४०). तरी देखील तुलनेने इतर समाजापेक्षा मुस्लिमांमध्ये ती तफावत नगण्य आहे. मी मुस्लिम समाजाला विनंती करते की, त्यांनी याबाबतीत इतर समाजाचे व राष्ट्राचे मार्गदर्शन व मदत करावी.
वर उल्लेखित लिग असंतुलनाबाबत एकाबाजूने हीच चिंता आमचे समाजधूरीण व्यक्त करीत असतात. दूसरीकडे प्रकर्षाने ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की, इतर समाजापेक्षा मुस्लिम समाजामध्ये परिस्थिती खूप चांगली आहे. या परिस्थितीची कारणे व कारण घटक तुलनात्मक विश्लेषणानंतरच स्पष्ट होऊ शकतील. मुस्लिम समाजात सून पेटविली जात नाही, बलात्कार करून हत्या होत नाही, आईबापाच्या खांद्यावरून हुंडा व लग्नाच्या खर्चाच ओझ दूर करण्यासाठी मुली येथे आत्महत्या करीत नाहीत. पत्नीशी पटत नसेल तर सुटका करून घेण्यासाठी ‘हत्ये’ ऐवजी ‘तलाक’ चा विकल्प आहे. या उप्पर स्त्री भ्रूणहत्येचा शाप मुस्लिम समाजामध्ये नाही.
वस्तुतः भारतीय मुस्लिम समाज पूर्णपणे एतद्देशीय असून भारतीय समाजाचे एक अंग आहे. येथील उपजत परंपरा व रीतिरिवाजां मधील निरंतर सहजीवन व देवाण घेवाणी मुळे मुस्लिम समाजावर प्रभाव पडला आहे व यामुळे तो स्वतःला आदर्श इस्लामी समाज बनवू शकला नाही. खूपशा कमतरता त्यामध्ये आहेत. तरी देखील जे वैशिष्टयपूर्ण सद्गुण आढळतात त्याचे कारण इतर काही देखील नसून या समाजाच्या प्रगती व जडणघडणीमधील इस्लामचे योगदान व प्रभावशाली भूमिका हेच आहे.
१४०० वर्षांपूर्वी जेव्हा इस्लामचा प्रवेश अरब द्वीपकल्पामध्ये वाळवंटातील त्या असभ्य व निरक्षर समाजामध्ये झाला तेव्हा त्या समाजामध्ये अनैतिकता, चारित्र्यहीनता, अत्याचार, अन्याय, नग्नता व अश्लीलतेबरोबर स्त्रीजातीच्या उपमर्दाचे व कन्या हत्येचे असंख्य प्रकार प्रचलित होते. इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे दैवी कार्य ही काही एक अशी ‘समाज सुधारणा मोहीम’ नव्हती तिचा प्रभाव जीवनाच्या काही अंगावर मर्यादीत कालावधी करिता पडावा व नंतर पुन्हा ‘‘येरे माझ्या मागल्या’’ व्हावे.या उलट प्रेषित (स.) चे लक्ष्य ‘संपूर्ण-परिवर्तन’ तसेच सर्वसमावेशक व स्थायी ‘क्रांती’ चे होते. याच करीता प्रेषित (स.) नी मानवी जीवनाच्या प्रत्येक समस्यांना अलग अलग सोडविण्यापेक्षा मुळावरच घाव घालण्याचे कार्य केले. इस्लामच्या दृष्टीकोनातून या समस्येचा मूल बिदू सामाजिक व्यवस्था अथवा कायदा व प्रशासन नसून स्वयं ‘मानव’ आहे... अर्थात व्यक्तीचे अंतरंग, अंतरात्मा, त्याची प्रकृती व मनोवृत्ती, त्याचा स्वभाव, सद्सदविवेक बुद्धी, त्याच्या धारणा व अवधारणा, विचारसरणी, मानसिकता तसेच मनोप्रकृती होय !!
इस्लामच्या धोरणानुसार मानवाचा आपल्या निर्माणकर्त्या ईश्वराशी वास्तविक व नैसर्गिक संबंध जितका कमजोर असतो, समाजात तितके बिघाड निर्माण होतात. याचकरीता इस्लामने मानवामध्ये एकेश्वरवादाची भक्कम धारणा व पारलौकिक जीवनातील कर्मानुसार चांगला अथवा वाईट मोबदला (कर्मावर आधारित स्वर्ग अथवा नरक) मिळण्याचा अटूट विश्वास निर्माण करून पहिले पाऊल टाकले. पुढील पाऊल हे होते की, याच धारणेलाव विश्वासाला पायाभूत ठरवून समाजामध्ये सत्कर्याच्या प्रस्थापनेसाठी व संवर्धनाकरीता तसेच वाईट प्रवृत्ती व दुःष्कृत्यांचे दमन व निर्मूलनाचे कार्य करावे. इस्लामची संपूर्ण जीवन व्यवस्था याचसिद्धांतावर आधारित असून याच द्वारे कुप्रवृत्ती व दुष्कृत्यांचे निवारण होते.
कन्यावधाला समुळ नष्ट करण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) नी अभियान चालविण्याऐवजी, भाषण करण्याऐवजी, आंदोलन करण्याऐवजी, कायदा-पोलीस, न्यायालय-जेल हे चालविण्याऐवजी फक्त एवढेच विधान केले, ‘‘ज्याला एक (अथवा अधिक) मुली असून तो त्यांना (प्रचलित प्रथेनुसार) जीवंतच गाडून टाकून हत्या करीत नसून, त्यांचे प्रेमाने व आपुलकीने पालनपोषण करील, त्यांना (सत्कर्म, शालीनता, सदाचारण व ईशपरायणतेचे) उत्तम ज्ञान देईल, तसेच मुलांना त्यांच्यावर प्राधान्य देणार नाही व उत्तम वर बघुन त्यांची गृहस्थी वसवून देईल, तो पारलौकिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये माझ्या सोबत राहील.’’
पारलौकिक, जीवनावर दृढ विश्वास करणाऱ्या लोकांवर वरील संक्षिप्त शिकवणीने जादुप्रमाणे प्रभाव टाकला. ज्यांचा चेहरा मुलीच्या जन्मामुळे काळवंडत असे (कुरआन १६ : ५८) त्यांचे चेहरे या विश्वासाने उजळले की त्यांना स्वर्गप्राप्तीचे साधनच मिळाले. तद्नंतर मुलगी शाप नव्हे तर वरदान, ईश कृपा, सौभाग्य व भरभराट समजली जाऊ लागली आणि पाहता पाहता समाजाने कात टाकली.
मानवी स्वभावानुसार मानव एखादे कृत्य कधई लाभाच्या आशेने करतो, तर कधी भीती, भय व नुकसानी पासून वाचण्याकरिता करतो. मानवाच्या निर्माणकर्त्या ईश्वरा व्यतिरिक्त इतर कोण बरे मानवी प्रवृत्ती व प्रकृतीला जाणू शकेल? यास्तव कन्या हत्या करणाऱ्यांना अल्लाहने चेतावणी दिली आहे. या अजब चेतावणीची शैली अशी आहे की, अपराध्याला नव्हे तर हत्या केल्या गेलेल्या मुलींना संबोधून कुरआन मध्ये प्रश्न केला गेला आहे.
‘‘आणि जेव्हा (परलोकांत हिशोबाच्या व न्यायनिवाडाच्या दिवशी) जिवंत गाडल्या गेलेल्या मुलीला (ईश्वराकडून) विचारले जाईल, की तुझी हत्या कुठल्या अपराधापाई केली गेली.’’ (कुरआन ८१ : ८, ९)
या ऋचेनुसार कन्याहत्या करणाऱ्यांना सक्त चेतावणी दिली गेली असून सर्वोच्च व सर्वशक्तीमान न्यायाधीश अल्लाहच्या न्यायालयात कठोर शिक्षा मिळणे ठरलेले आहे. एकेश्वरवादाच्या धारणेचा व त्या अंतर्गत पारलौकिक जीवनावरील दृढविश्वासाचाच हा चमत्कार होता की मुस्लिम समाजामधून कन्याहत्येचा शाप समूळ नाहीसा झाला. गत १४०० वर्षांपासून हाच विश्वास, हीच धारणा सूप्तपणे मुस्लिम समाजामध्ये कार्यरत आहे आणि आज देखील भारतीय मुस्लिम समाज कन्याहत्येपासून दूर, सुरक्षित आहे. देशाला या शापापासून मुक्त करण्यासाठी इस्लामच्या चीरस्थायी व प्रभावशाली विकल्पाचा परिचय करुन देणे ही सद्यस्थितीची नितांत गरज आहे.


7/27
 "अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे. "
 आणि हे पैगंबर (स.), यांच्यासमोर त्या माणसाच्या स्थितीचे वर्णन करा ज्याला आम्ही आमच्या संकेतवचनांचे शिक्षण दिले होते परंतु त्याने त्यांच्या निर्बंधातून पळ काढला. सरतेशेवटी शैतान त्याच्या मागे लागला येथपर्यंत की त्याचा भरकटलेल्या लोकांत समावेश झाला.  (7:175)


7/27
 *फायद्यासाठी धर्म बदलणारे*

१) खान ए मकबूल .(मुळचा ब्राह्मण )
परिचय = सुलतान फिरोजशहाचा प्रधान, मूळ तेलगु
ब्राह्मण
कार्य = बहुजन मूलनिवासी ची कात्तल. धर्मांतरास उत्तेजन देणे , *पुरी चे जगन्नाथ मंदिर उद्ध्वस्त केले ,जे की मूळचे सम्राट अशोक कालीन निर्मित बौद्ध विहार आहे *

२) राजा गणेश (मुळचा ब्राह्मण )
परिचय = बंगालची गादी बळकाउन पुत्रास सुलतान केले
कार्य= सत्तेसाठी पुत्राने धर्मांतर केले. बंगालचा जमीनदार

३) फ़तेउल्हा इमादशाह ( मुळचा ब्राह्मण) = *विदर्भाची इमामशाहीचा संस्थापक*

४) मलिक अहंमद ( मुळचा ब्राह्मण) = *नगरच्या निजामशाही संस्थापक*

५) खान ए जहान ( मुळचा तेलगु ब्राह्मण) = सुलतान फिरोजशहा व पुत्र मुहम्मदशहा यात गादि
बळकावण्यासाठी वाद लाऊन दिला.

६) तानसेन ( मुळचा ग्वालिहर ब्राह्मण रामतन्नू पांडे फायद्या साठी धर्मांतर करून मुसलमान झाला.

७) बिरबल (मुळचा काल्पीचा ब्राह्मण महेशदास ) = फायद्या साठी धर्मांतर करून मुसलमान झाला. युद्धातून
पळताना मृत्यू .

८) सादुल्हाखन (मुळचा ब्राह्मण शहाजहानचा प्रधानपदासाठी धर्मांतर.

९)निजाम उल मुल्क (मुळचा ब्राह्मण शहाजहानचा वजीर

१०) मलिक काफर (मुळचा ब्राह्मण अल्लाउद्दीन खिल्जीचा सेनापती दक्षिणेचा कर्दनकाळ बहुजन मूलनिवासी  ची कत्त्तल बौद्ध विहारांचे मंदिरात रुपांतर करून ती मंदिरे उध्वस्त करणार, जेणेकरून बहुजन  आणि मुस्लिम यांमध्ये घड़ऊन आणणारा

या शिवाय अनेक भट मोगलांचे व इतर मुस्लिम राजांचे चाकरी करीत बहुजन मूलनिवासी चा छळ करीत होते. त्यात
पुण्याहून गाढवाचा नांगर फिरवणारा मुरार जगदेव व त्याचा सहकारी दादू कोंडदेव कुलकर्णी.

अफजलखानाच्या भेटीवेळी शिवरायांवर प्राणघातक वार करणारा
खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचा महाराष्ट्रापुरते
पाहिल्यावर प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

तसेच विजापुरची हेरगिरी करणारा रामदास हा सुद्धा उल्लेखनिय व्यक्ति आहे इतिहास पाहता असे दिसून येते कि, औरंगजेबाने जेवढ्या बहुजनास धर्मांतर करायला लावले नाही त्याहून
अधिक ब्राह्मणांनी स्वार्थासाठी स्वख़ुशीने धर्मांतर केलेले दिसते.याची साक्ष कोकणातील आजच्या मतदार
याद्याही देतात.

संदर्भ :-  *पानिपत भटांचे, मुडदे मात्र मराठ्याचे*-
                              😡😡😡😡😡😡😡😡😡
😡  *रक्ताचा इतिहास*           😡
😡 *काळ्या शाईने पुसणारा*😡
😡  *बळवंत पुरंदरे ""...*       😡
😡😡😡😡😡😡😡😡😡

बळवंत पुरंदरे जर खरच इतिहासकार असतील तर त्यांनी मला फक्त एेवढच सांगाव कि ..
आत्ता पर्यंत आम्हाला शिवाजी महारांजांचा इतिहास शिकवताना तुम्ही लिहीलेलाच तथाकथित इतिहास शिकवला.
मग परिक्षेत प्रश्ऩ विचारताना तुम्ही काय काय विचारले..

१) छत्रपती शिवाजी महारांजाच्या गुरूचे नाव काय
पुस्तकातील उत्तर - दादोजी कोंडदेव

२) छत्रपति शिवाजी महाराज कोणाविरूध्द लढले❓
पुस्तकातील ऊत्तर - मुस्लिमांविरुध्द

३) पावन खिंड कोणी लढवली❓
पुस्तकातील उत्तर - बाजीप्रभु देशपांडे

४) तानाजी ला मदत करणाऱ्या घोरपडीचे नाव काय❓
पुस्तकातील ऊत्तर - यशवंती

५) छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा कोणकडुन मिळाली❓
पुस्तकातील ऊत्तर - समर्थ रामदास स्वामी

हा प्रश्ऩ ऊत्तराचा फंडा नक्की काय आहे तर..
समजुन सागांचे झाल्यास आम्हाला पाठ्यपुस्तकात जो इतिहास शिकवला गेला
तो याच पुरंदरे सारख्या पिल्लांनी लिहलेला घुसडून सांगितला.
मग आम्हांला वाटतं पाठ्यपुस्तकात सांगितला जातोय म्हटल्यावर खरच असेल...

पण वास्तविकता पाहिल्यानंतर व इतिहासाचे संशोधन केल्यानंतर असे पुरावे सह मी वरिल प्रश्ऩ असे विचारले गेले तर
तमाम शिवभक्तांची रक्ताच्या इतिहासापासुन दिशाभुल करणे, व ब्राम्हणांचे स्थान मुद्दाम वाढवणे, हा खोडसाळ पणा पुरंदरे सारख्या विषारी सापांनी केला आहे.
खरे पाहता पहिल्या प्रश्ऩाचे उत्तर सागांयचे झाले तर, *शिवाजी महारांजाना युध्द कलेचे प्रशिक्षण हे स्वतः सरदार शहाजी राजे व जिजाऊनी दिले आहे,*
दुसऱ्या प्रश्ऩाचे उत्तर सागांयचे झाले तर *या बामनी इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचा इतिहास जातीय व धार्मीक मांडल्यामुळे शिवाजी हा फक्त मुस्लिमांच्या विरोधात लढला जाणीवपुर्वक ठासुन सांगितले,*
*जाळीचे मोरे, अफजल खानाचा वकिल क्रुष्णा भास्कर कुलकर्णी, व खंडोजी खोपडा हे तर हिंन्दू मारले पण ते कधीच सांगितले नाहीत,*
सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे *पावन खिंड लढवली कुणी ?*अलिकडे झालेल्या संशोधनात असे आढळुन आले कि *पावनखिंड लढवणारा वीर बहादुर सरदार हा बाजीप्रभु देशपांडे नसुन तो बाजीराव बांदल आहे.*
येथे *पुरंदरे तुम्ही आमचे पुर्वज बादंल हे आडणाव का बरे बदलले हे सागांव..* दुसरा नतंरचा प्रश्ऩ असा कि *तानाजीला गड चढण्यासाठी मदत करणारी घोरपड तिचे नाव काय ?*
हि तर निव्वळ शिवभक्तांच्या डोळ्यात धुळफेक आहे. नरवीर तानाजी कोंढाणा किल्ला घेण्यासाठी अमोवस्याच्या रात्री गेला असता *तानाजी मालुसरे यांना कोणत्याही यशवंती नावाच्या घोरपडीने मदत केली नाही,*
*य़शंवती घोरपडीने गडावर चढण्यास मदत केली वैगेरे वैगेरे या साऱ्या बाजार गप्पा आहेत, निव्वळ थाप्पा आहेत,* त्रिकाल सत्य हे आहे कि,
ज्यावेळी तानाजी मालुसरे हे गड सर करण्यासाठी गडाच्या पायथ्याशी आले, *तेव्हा त्यांच्या बरोबर एक सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात राहणारा यशवंत घोरपडे नावाचा दगड कपारीतुन चढणारा निडर जिगरबाज मावळा होता,*
*त्या यशवंत घोरपडे नावाच्या मावळ्याने आपल्या कंबरेला दोर बांधले व घोरपड चढावी तसा तो यशवंत घोरपडे गडावर काही क्षणातच चढला, नतंर त्याने कंबरेचे दोर हे गडावरील एका दणकट झाडाला बांधले व गडावरुन हळुहळु एकमेंकाना एक एक दोर बांधुन खाली सोडला. नतंर सगळे मावळे दोराच्या सहाय्याने वर आले.*

पण पुरंदरे तुम्ही यशवंत घोरपडे या जिगरबाज आदिवासी समाजातील मावळ्याच्या नावाच्या जागी घोरपड हे कल्पित पात्र का बरे घुसवले ?

पुढे बळवंत पुरंदरे काय तोंड फाक्तात तर कि काय *म्हणे शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा हि समर्थ रामदास स्वामी याच्यांकडुन मिळाली,*
हा ही खोडारडेपणा जातीसाठी सोडला नाही. *ज्या ज्या वेळी शिवाजी महाराज यांच्यावर आक्रमणं आली, आग्रा कैदेत दगाबाजी झाली, किवां राज्याअभिषेकावेळी अशा अनेक महत्वाच्या वेळी हा रामदास शिवाजी महाराजांसोबत कसा काय नव्हता ? राज्याभिषेकाला गुरू नसणं हे काय गुरूचं लक्षण नव्हे. व अफजल खान स्वराज्यावर चालुन आला तेव्हा रामदासाच्या जातीतलाच खानाचा वकिल क्रुष्णा कुलकर्णी खानाची बाजु घेत शिवाजी राजांवर चालुन येत पहिला वार केला, तेव्हा रामदासाने स्वजातीतल्याच त्याला समजुन का सांगितले नाही, तेव्हा हा नाटकी डुप्लिकेट गुरू कोठे गेलता,*
आणि *अशा पळपुट्या रामदासाला पुरंदरे तुम्ही शिवाजी महाराजांच्या गुरू पदी बसवता लाज वाटली नाही का ?*

कशी वाटेल कारण *शिवाजी महारांजानी निर्माण केलेल्या स्वराज्याचे आजच्या भाषेत क्रेडिट हे स्वताच्या बामन जातीला द्यायचे असल्याने पुरंदरे तुम्ही इतिहासात शिवाजी महाराज व रामदासाची भेट झाली नसतानाही, तुम्ही डुप्लिकेट गुरूची डुप्लिकेट भेट घडवुन आणली, फक्त कागदावर काळ्या रेघोट्या आेढुनच हा सडका विचार तुम्ही मांडला.*

तुम्ही मांडलेल्या रामदासाच्या जागी संत तुकोबाराय होते पण तुमच्यातल्या इतिहास बदलु बहादरांनी संगणकिय युगात तुकाराम महाराज हटवले व शिवाजी महाराज याच्यां जवळ हा
*ऊघडा नागडा लग्न मंडपातुन पळुन जाणारा असमर्थ रामदास ऊभा केला. पुरंदरे तुम्हाला एक सांगतो, आजकाल संगणकावर मलाही माझा फोटो अमेरिकेच्या बराक ओबामा यांच्या बरोबर गळ्यात गळे घातलेला पाहिजे तसा बनवता येतो,*

मनात आलं तर सोनाली कुलकर्णी, माधुरी दिक्षित, ऊर्मिला मार्तोडकर, पुनम पांडे, विद्या बालन बरोबर मला माझे स्वताचे फोटो पाहिजे तसे बनवता येतात, पण आम्हाला याची गरज भासत नाही, कारण आम्ही *"सस्ती चिजों का और बजार मे बिकती चिजों का शौक नही रखते"* तुमच्याच सडक्या मेंदुने रामदासाला शिवाजी महाराजाजवळ सगणंकच्या आधारे फोटो शाँप मधुन ऊभा केले, कारण एकटा रामदास दुनियेला दाखवला तर कुत्री मांजरं सुध्दा हुकूंनही बघणार नाही, तुम्हा पुऱ्या महाराष्ट्राची नस माहित असल्याने तुम्ही *संत तुकोबाचे महत्व कमी कऱण्यासाठी व शिवरांयाच्या पराक्रमाचे क्रेडिट घेण्यासाठी रामदास व शिवाजी महाराज फोटो शाँप मधुन एकत्र करुन भोळ्याभाबड्या शिवभक्तानां येड्यात काढण्याचे धंदे सुरू केले,* बळंवत पुरंदरे लिखीत डुप्लिकेट रामदासावर अधिक संशोधन केल्यास असे आढळते कि,

सत्यशोधकी साहित्याचा इतिहास -भाग पहिला या मध्ये लेखक विचारवंत डाँ. श्रीराम गुंदेकर पान नंबर २८३ वर असं लिहीतात कि *" शिवाजी महाराज हे तुकारामाचे उपदेश एैकण्यास येत असत, त्यामुळे त्यांची किर्तने हि लोकप्रिय होत गेली, त्याच्या किर्तनावर लोक अमर्याद प्रेम करू लागले, स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात तुकोबाच्या लोकप्रियतेची वार्ता पसरली व ती शिवरायांच्याही कानी पडत असे, त्यामुळे आदिलशहाचा गुप्तहेर असणारा हा रामदास हवाल दिल झाला, गुरूपणा फोल ठरला, त्यामुळे सनातनी मंडळी विथरली, संतापली,आगपाखाड करु लागली, त्यात तुकोबाची वाक्य शैली, वाक्य सामर्थ्य, अप्रतिम व ऊत्क्रुष्ट होती, लोकमताला, लोकमनाला अनुकूल वळण देणारी होती, आणि परिवर्तन करण्याचे सामर्थ्य अशाच लोकांच्या अंगी असते, रामदास तुकारामाचे किर्तन ऐकत असे, पंढरपुरलाही त्याला जावे लागत असे, याचा अर्थ रामदासाला तुकोबाचे मोठेपण मान्य करावेच लागले,*

*रामदासाने तुकारामाचे किर्तन एेकल्यानंतर धन्यऊदगार काढले आहेत,* रुपकातुन रचना करुन त्यानी आपली भावना व्यक्त केली आहे (संदर्भ - पाटिल मुकंदराव : होळीची पोळी प्रकरण ६ वे, दिनमित्र, दि. १० मे १९९१ प्र, ०३) एेवढा सत्य इतिहास *जो रामदास तुकोबारांच्या किर्तनात बसत होता त्या रामदासाचे गुरू हे मग संत तुकोबारायांना म्हणायला काहिच वावग ठरणार नाही, बळवंत पुरंदरे एेवढा सत्यवादी इतिहास तुम्ही व तुमच्या रामदासी बैठकवाल्यानी कधी का बरे सांगितला नाही, तुमच्या सारख्या नाटकी, ढोंगी कल्पित डुप्लिकेट लेखकांनी तर आमचा रक्ताचा, वारकऱ्याचां, धारकऱ्याचां इतिहास हा काळ्या शाईने पुसला,* अन तरि ही तुम्ही लाज नसल्या सारखे महाराष्ट्र भुषण हा मानाचा सन्मानाचा पुरस्कार मुकाट्या स्विकारताय, पुरस्कार जाहिर झाल्या पासुन तुमच्यावर एेवढी टिका झाली,

*पण कधीतरी तुम्ही ते मुद्दे खोडुन दाखवा,* नाही तेव्हा दंगली पेटवताना लय तोंड फाकले आत्ताच का दातखिळ बसली,
*तुम्हीच रक्ताचा इतिहास पाठ्यपुस्तकातुन काळ्या शाईने पुसला त्यामुळे तुम्ही या संबध इतिहासाचे व संबध शिवभक्तांचे गुन्हेगार आहात.*

🔴 सुचना - forward to others.

😡😡😡😡😡😡😡😡😡
😡    रक्ताचा इतिहास     😡
😡  काळ्या शाईने पुसणारा  😡
😡 बळवंत पुरंदरे ""... 😡
😡😡😡😡😡😡😡😡😡

7/28
 "अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे. "
 वस्तुस्थिती अशी आहे की ज्या लोकांना आमची भेट अपेक्षित नाही आणि जे ऐहिक जीवनावर संतुष्ट व समाधानी बनले आहेत व जे लोक आमच्या संकेतांपासून गाफील आहेत -  (10:7)
 त्यांचे शेवटचे ठिकाण नरक असेल त्या दुष्टतेपायी ज्यांची कमाई ते (आपल्या या चुकीच्या श्रद्धेमुळे व चुकीच्या आचरणामुळे) करीत राहिले.  (10:8)
via Quran For All
http://tinyurl.com/quranforall
[7/28, 7:45 AM] Ji asre ahmd: बंद करा या स्त्रीभ्रूण हत्या
मोठ्या प्रमाणावर शिक्षण प्रसाराचा गाजावाजा करून देखील भ्रूणहत्या, हुंडाबळी, सतीप्रथा, देवदासी प्रथा व इतर विविध रूपांतील स्त्री अत्याचार आजही प्रचलीत आहेत. मध्ययुगीन भ्रूणहत्येच्या पारंपारिक पद्धती ऐवजी अत्याधुनिक चिकित्सापद्धत व वैद्यकीय तंत्रज्ञान या करिता राबविले जात आहे.
स्त्री अत्याचारांपैकी स्त्रीभ्रूण हत्या कमी धोकादायक व भयंकर मुळीच नाही. पूर्वी नवजात व आता जन्म न झालेल्या बालिकांना मृत्यूची वाट दाखविली जात आहे. उघडपणे अल्ट्रा सोनोग्राफी द्वारे गर्भलिग चिकित्सा केली जात असून काही रुपयांच्या मोबदल्यात स्त्री गर्भाला जन्मापुर्वीच संपवले जात आहे. या बाबतची आकडेवारी इतकी भयानक व अंगावर काटा आणणारी आहे की, कुठल्याही संवेदनशील व्यक्तीचे अंतरात्मा व हृदय पिळवटून जाते. याबाबतीत सर्व कायदे व नियम मृगजळ बनून गेले आहेत.
या बाबतच्या एक सर्वेक्षणानुसार भारतामध्ये प्रतिवर्षी लाखापेक्षा जास्त महिला गरोदरपणामधे मृत्युमुखी पडतात. यातील अकरा टक्के महिलाचा मृत्यु गर्भपाताशी संबंधीत आहे. सद्यस्थितीमध्ये स्त्री भ्रूणहत्येने सामाजिक व वैद्यकीय समस्येचे रूप धारण केले आहे. हे स्पष्ट नाही की किती महिलांचे गर्भपात झाले आणि किती महिलांना स्वेच्छेने अथवा एखाद्या पारिवारीक अथवा सामाजिक विवशतेतून गर्भपात करावे लागले.
याची देखील आकडेवारी उपलब्ध नाही की किती महिलांना अशा गर्भपातादरम्यान मृत्युने कवटाळले आहे. आमच्या देशातील विभिन्न प्रादेशिक, क्षेत्रिय, भाषिक व आर्थिक विषमतेमधुन देखील ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, सर्वत्र स्त्री भ्रूणहत्येची कारणे समान आहेत. वंशाला दिवा हवा व निकृष्ठ आर्थिक स्तरामुळे भेडसावणाऱ्या हुंडा व इतर समस्या इ.
या बाबतीत शासन गफलतीमध्ये आहे. गर्भपाताचे प्रमाण वाढो अथवा खाली जावो कुणाला निष्कारण आपली कोप नासवायची आहे? अशा परिस्थितीमध्ये निव्वळ अनुमानच बांधावे लागतात.उपलब्ध आकडेवारीला कुठवर सत्यनिष्ठ व वस्तुस्थितीदर्शक मानावे हा प्रश्नच आहे. एका अंदाजानुसार दरवर्षी आपल्या देशामध्ये ५ लाखापासून २ कोटींपर्यंत गर्भपात केले/करविले जातात. त्याच प्रमाणे गर्भधारणेच्या वयोगटातील दर हजारांमागे २६० ते ४५० महिला विभिन्न कारणासाठी गर्भपात करतात. ‘फॅमिली मेडीसीन इंडिया’ या पत्रिकेने रामी छाबडा व नुना शील द्वारा संचलीत १९९४ मधील एका सर्वेक्षणानुसार इ. सन १९९२ मधे भारतात एकंदर १ कोटी १० लाख गर्भपात केले गेले. यांतही आश्चर्य नाही की देशामध्ये गर्भपाताला वैद्यानिक मान्यता २० वर्षापूर्वीच मिळाली असून देखील यामधील केवळ ६.६%गर्भपातच नोंदणीकृत होते.
एका अहवालानुसार १९९१ पासुन आजपर्यंत नोंदणीकृत गर्भपाताच्या संख्येमध्ये बदल झालेला नाही. १९९१ मध्ये मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रामधुन एकूण ६ लाख ३६ हजार ४५६ गर्भपात झाले, तर १९९८-९९ या कालावधीमध्येही संख्या ६ लाख ६६ हजार ८८२ होती. असा सर्वमान्य समज आहे की, एका कायदेशीर वैद्यकीय गर्भपातामागे कमीत कमी १० ते १२ बेकायदेशीर गर्भपात होतात. जागतिक बँकेच्या १९९६ च्या अहवालानुसार प्रचलित अत्याधुनिक वैद्यकीय सेवेद्वारे दरवर्षी ५० लाख अवैध गर्भपात केले अथवा करविले जातात. आय.सी.एम.आर. या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार इ.स. १९८९ मध्ये देशामध्ये ४० लाख बेकायदेशीर गर्भपात असुरक्षितरत्यिा करण्यात आले.
सुलभ गर्भपाताला दिलेल्या कायदेशीर परवानगी मुळे स्त्रीभ्रूणा करिता जीवन असुरक्षित झाले आहे. कुटूंबामध्ये पुत्रप्राप्तीची प्रेरणा इतकी तीव्र असते की, धर्मभीरु व कायद्याचे पालन करणाऱ्या महिला देखील कायद्याचे उल्लंघन करुन व जीव धोक्यात घालून गर्भपाताकरीता संमती दर्शवितात.
८० च्या दशकाच्या शेवटी देशामध्ये गर्भ लिग निदानाचे आधुनिक तंत्रज्ञान लोकप्रिय होत गेले.
मागील ५ वर्षामध्ये गर्भ लिग निदान व स्त्रीभ्रूण हत्येच्या आकडेवारी मध्ये चितनीय वाढ झाली आहे. पंजाबच्या आरोग्य विभागाच्या मा. संचालकानी मान्य केले आहे की, १९९७ मधे राज्यामध्ये पुरुष व स्त्री प्रमाण प्रती हजारी ७५१ पर्यंत घसरले आहे. आर्थिक दृष्टया संपन्न असलेल्या दिल्ली व हरयाणामधील परिस्थिती जास्त वेगळी नाही. जेथे नेहमीच पुरुषसत्ताक संस्कृती राहिली अशा उत्तर पश्चिम भारतातच नव्हे तर, आश्चर्यकारकरित्या मणीपूर, केरळ व आसाम सारख्या राज्यांमध्ये जेथे इतर राज्यांच्या तुलनेने महिलांमध्ये जास्त जागरुकता व अधिकार आहेत स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण लक्षणीय आहे.
या संबंधी उपलब्ध आकडेवारी नुसार पुत्रप्राप्तीच्या अभिलाषेपोटी दरवर्षी ४० लाख माता अवैध गर्भपाताकरिता आपला जीव धोक्यामध्ये टाकण्यास तयार असतात. इंडियन मेडीकल असोसिएशन नुसार तर ५० लाखांचा टप्पा कधीच पार झाला आहे. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगानुसार गर्भामध्येच मारल्या गेलेल्या बालिकांची संख्या चार ते पाच कोटी आहे, शासकीय तक्त्यांनुसार मात्र देशामध्ये आजपर्यंत निव्वळ १०७ स्त्रीभ्रूण हत्या झाल्या आहेत, हे हास्यास्पद नव्हे काय?
सर्वसामान्यपणे गर्भपाताचा निर्णय स्त्री घेत नाही. विशेषतः हुंड्याची दुष्ट प्रथा, कौटुंबिक व आर्थिक कारणे या अपराधाकरिता प्रेरणा देतात. गंभीर परिस्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा आर्थिक कारणामुळे अथवा गरीबीमुळे बोगस डॉक्टरांची मदत घेतली जाते. कधी कधी हे जीवावर बेतते. पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे ग्रामीण व शहरी भागांमध्ये उगवलेल्या तथाकथित नर्सिंग होम व प्रसुति केंद्रामधुन ह्या अवैध धंद्यामधून मोठी उलाढाल होत आहे.
अशा खालच्या पातळीवरील दुष्कृत्ये निव्वळ कायदे बनवून थांबत नसतात तर सामाजिक जागृती व लोकशिक्षणाची नितांत गरज आहे. या मुद्यावर स्त्री संघटनांनी पुढे आले पाहिजे. याशिवाय शासनाने आपली जबाबदारी ओळखून एम.टी.पी. अॅक्ट या कायद्याला कठोरपणे लागू केले पाहिजे. रुग्णालये व सोनोग्राफी मशिनांची योग्य नोंदणी करवावी. तसेच १९९४ च्या पी.एन.डी.टी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांचा मुलाहिजा न करता कठोर कारवाई करावी व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्ट्रासोनोग्राफी ची केंद्रे व गर्भपात केंद्रावर बारीक नजर ठेवावी लागणार आहे.


7/29
: विश्वस्वामी
याच्या अगदी टोकावर आपण सर्वजण उभे आहोत इतिहासाच्या अशा महत्त्वपूर्ण प्रसंगापैकी आहे. पृथ्वीचा खरा स्वामी एखाद्या देशात एखादी व्यवस्था संपुष्टात आणून दुसर्या व्यवस्थेचा निर्णय घेत असतो. सकृद्दर्शनी ज्याप्रकारे अधिकारसूत्राच्या हस्तांतरणाची बाब पूर्ण होत असल्याचे दिसत आहे, परंतु देशाची व्यवस्था खुद्द देशवासीयांच्या स्वाधीन केली जाण्याचे हे निर्णायक पाऊल आहे, अशी कुणाची फसगत होऊ नये. परकीय लोक जे बाहेरून राज्य करीत होते ते परत जात आहेत म्हणून देशव्यवस्था खुद्द देशवासीयांच्या हातात आली पाहिजे हे अगदी स्वाभाविक आहे. कदाचित प्रकरण इतक्या साध्या स्वरुपाचे असल्याचा आपला समज होत असावा. नव्हे, ईश्वराचे निर्णय अशा स्वरूपाचे असल्याचा आपला समज होत असावा. नव्हे, ईश्वराचे निर्णय अशा स्वरूपाचे असत नाहीत. त्या परकीयांना ईश्वराने पूर्वीसुध्दा विनाकारण आणले नव्हते व आताही तो त्यांना विनाकारण नेत आहे असे नाही. पूर्वीसुद्धा केवळ लहर म्हणून त्याने आपल्या हातातून व्यवस्था हिरावून घेतली नव्हती व आताही त्याला लहर आली म्हणून तो व्यवस्था आपल्या हातात देईल असे मुळीच नाही.
वास्तविकपणे याप्रसंगी हिदुस्तानचे रहिवाशी उमेदवार म्हणून आहेत. हिदू, मुस्लिम, शीख सर्वच उमेदवार आहेत. ते येथे पूर्वापार राहत आले असल्याकारणाने त्यांनाच पहिली संधी दिली जात आहे, परंतु ही नियुक्ती कायमस्वरूपी आहे असे नाही, तर केवळ परीक्षणात्मक संधी आहे. खरोखरच त्यांच्यात बिघाडापेक्षा रचनेची क्षमता जास्त आहे असे जर त्यांनी सिध्द करून दाखविले तर त्यांची ही नियुक्ती कायमस्वरूपी केली जाईल. एरव्ही आपल्या रचनेपेक्षा बिघाड जास्त प्रमाणात दाखवून लवकरच यांना पाहावे लागेल की, त्यांना पुन्हा या देशाच्या व्यवस्थेतून बेदखल केले जाईल आणि जवळ व लांबच्या लोकसमूहांपैकी एखाद्याला त्या सेवेसाठी निवडले जाईल. मग त्या निर्णयाविरुद्ध हे कोणतीही दाद-फिर्याद करू शकणार नाहीत. जगभरात आपल्या नालायकीचा अगदी उघड पुरावा दिल्यानंतर कोणत्या तोंडाने ते फिर्याद करणार! निगरगट्ट बनून त्यांनी फिर्याद जरी केली तरी कोण त्यांना दाद देणार आहे?
आता जर हे तपासून पाहू या की, हिदुस्तानाचे हिदु, मुस्लिम, शीख हे लोक सदरहू परीक्षणात ईश्वरासमोर अशा कोणत्या योग्यता व क्षमता, आपले कोणते गुण आणि कोणत्या कामगिर्या प्रस्तुत करीत आहेत की, जेणेकरून ईश्वर आपल्या मुलखाची व्यवस्था पुन्हा त्यांच्या स्वाधीन करील अशी अपेक्षा केली जाऊ शकते? याप्रसंगी नैतिकतेच्या न्यायालयात येथील हिदू, मुस्लिम आणि शीख या लोकांवर जे आरोपपत्र लागू होत आहे, ते हातचे काहीच न राखता अगदी स्पष्ट शब्दांत बोलून दाखविले तर ते आपणास वाईट वाटणार नाही, अशी मी आशा बाळगतो.
आपला लोकसमूह आणि आपल्या देशबांधवांचे दोष बोलून दाखविण्यात मला आनंद होतो अशातली गोष्ट नाही, तर वास्तविकपणे माझे मन रडत आहे. कारण त्यांच्यातील दोषापायी उद्या त्यांना जे काही पाहावे लागणार आहे. किबहुना जी कटू फळे चाखावी लागणार आहेत, त्याचा शेवट जणू मी आताच आपल्या डोळ्यांनी पाहत आहे. त्यांचे दोष त्यांना त्यात बुडवून टाकतील याची मला भीती आहे. आपल्यापैकी कोणीही त्या वाईट परिणामांपासून वाचू शकणार नाही. म्हणून अत्यंत दुःखाने मी ते सांगत आहे की, ज्यांचे कान असतील त्यांनी ते ऐकावे आणि सुधारणेची त्यांनी काही काळजी घ्यावी. सर्वसाधारणपणे लोकांची नैतिक अवस्था जशी काही आहे तिचा अंदाज स्वानुभव निरीक्षणाद्वारे


*स्त्री आणि निसर्ग नियम*
अल्लाहने सर्व प्राण्यांप्रमाणे मनुष्याचीसुद्धा ‘जोडी’ बनविली. त्यांना एकमेकासाठी स्वाभाविक ओढ असते. दुसर्या प्राण्यांच्या अभ्यासावरून असे कळते की, त्यांच्यात यास जातीय (नर-मादीसंबंधी) विभाजनाचे व या स्वाभाविक आकर्षणाचे ध्येय फक्त विशिष्ट जातीचे अस्तित्व टिकवणे आहे. म्हणूनच त्यांच्यात हे आकर्षण फक्त तितकेच ठेवले गेले आहे, जितके प्रत्येक जात टिकून राहण्यासाठी आवश्यक आहे. त्यांच्या स्वभावात अशी नियंत्रणशक्ती ठेवली गेली आहे, जी त्यांना कामसंबंधात त्या ठराविक मर्यादेचे उल्लंघन करू देत नाही. या उलट माणसांत ही अभिरुचि असीमित, अनियंत्रित आणि सर्व इतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे. त्यांच्यासाठी वेळ आणि काळाचे कोणतेही बंधन नाही. त्यांच्या स्वभावात अशी कोणतीही नियंत्रणशक्तीसुद्धा नाही जी त्याला एका विशिष्ट मर्यादेवर मज्जाव करील. पुरुष व स्त्रीमध्ये एकमेकासाठी स्थायी आकर्षण असते. त्यांच्यात एकमेकाला आकर्षित करण्याचे अपरिमित साधने एकत्रित केली गेली आहेत. त्यांच्या हृदयात विरूद्ध लिग-जातीबद्दल प्रेम व अनुरक्ततेची एक प्रबळ प्रेरणा ठेवली गेली आहे. त्यांच्या शरीराची रचना आणि त्याचा डौलदारपणा, रंग-रूप आणि त्याचा स्पर्श व त्याच्या अंग-प्रत्यांगात विरुद्ध लिग-जातीसाठी आकर्षण उत्पन्न केले गेले आहे. त्यांचा आवाज, गती, चाल प्रत्येक गोष्टीत आकर्षित करण्याची शक्ती भरली गेली आहे. सभोवतालच्या जगातसुद्धा असली असंख्य साधने निर्माण केली गेली आहे जी दोघांच्या लैंगिक प्रेरणांना गतिमान करतात आणि त्यांना एकमेकाकडे जाण्यास प्रवृत्त करतात. वार्याचे घोंगावणे, पाण्याचा प्रवाह, गवताची हिरवळ, फुलांचा सुगंध, चिमण्यांची चिवचिव, आकाशातील मेघ, चांदण्या रात्रीचे माधुर्यः तात्पर्य असे की, निसर्गाच्या सौंदर्याची लोभनीय शैली आणि ब्रह्मांडाच्या सौदर्याचे चित्र प्रत्यक्ष अथवा परोक्ष रूपाने त्या प्रेरणा गतिमान करण्यास कारणीभूत ठरतात.
याशिवाय माणसाच्या शारीरिक व्यवस्थेचे निरीक्षण केल्यास कळते की यात जो शक्तीचा मोठा खजिना ठेवला गेला आहे, त्यात एकाच वेळी जीवनशक्ती आणि कार्यशक्तीसुद्धा आहे व कामसंबंधी शक्तीसुद्धा. याच ग्रंथी ज्या त्याच्या अवयवांना जीवनरस देतात आणि त्यात स्फूर्ती, सामर्थ्य, बुद्धिमत्ता व कार्यक्षमता उत्पन्न करतात.त्यांनाच ही सेवादेखील सूपुर्द केली गेली आहे की, त्यांनी त्यात कामविषयक शक्तीदेखील उत्पन्न करावी. या शक्तीला गतिमान बनविणार्या भावनांचा विकास करावा. या भावना उत्तेजित करण्यासाठी सौदर्य, रूप, आकर्षकता आणि शोभेच्या विविध साधनांना एकत्र करावे आणि या साधनांतून प्रवाहित होण्याची क्षमता त्याचे डोळे, त्याचे कान आणि त्याच्या घ्राणेंद्रियात व स्पशोंद्रियात, येथपावेतो की त्याच्या कल्पनाशक्तीतसुद्धा एकत्र करावे. निसर्गाची हीच कार्यशक्ती मनुष्याच्या मानसिक शक्तीमध्येसुद्धा आढळते. त्याच्या मनात जितक्या प्रेरक शक्ती आढळतात, त्या सर्वांचा संबंध दोन प्रबळ संकल्पांशी असतो. एक तो संकल्प जो त्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी व आपल्या स्वतःच्या सेवेसाठी तत्पर करतो. दुसरा तो संकल्प जो आपल्या विरुद्ध लिग-जातीशी संबंध ठेवण्यास भाग पाडतो. तारुण्यात जेव्हा मनुष्याची कार्यकारी शक्ती आपल्या चरमसीमेवर असते, तेव्हा दुसरा संकल्प इतका प्रबळ असतो की कधीकधी तो पहिल्या संकल्पाला दाबून टाकतो आणि मनुष्य त्याच्या इतका आहारी जातो की त्याला आपले प्राणसुद्धा गमवावे लागते. स्वतःला विनाशाच्या गतेंत समजून-उमजून ढकलण्यास त्याला यत्किंचितसुद्धा लाज वाटत नाही.
संस्कृतीरचनेवर याचा परिणाम-हे सर्वकाही कशासाठी आहे? केवळ विशिष्ट जातीच्या अस्तित्वासाठी हे आहे काय? नाही कारण मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तितक्या प्रमाणात संततीच्या उत्पत्तीचीसुद्धा गरज नाही. जितकी मासे, शेळ्यासारख्या अन्य प्राण्यांसाठी आहे. मग याचे काय कारण आहे की, निसर्गाने अन्य प्राण्यांपेक्षा अधिक विरुद्ध लिग-जातीचे आकर्षण माणसात ठेवले आहे आणि त्यासाठी सर्वांत जास्त उत्तेजित करणारी साधने उपलब्ध करून दिली आहेत? ते केवळ माणसाच्या भोग-विलास आणि रसास्वादनासाठी आहेत काय? असेही नाही निसर्गाने कोठेही मनोरंजन आणि रसास्वादनाला उद्दिष्ट बनविलेले नाही. हे तर मनुष्य व अन्य प्राण्यांना एखाद्या महान उद्देशाच्या सेवेसाठी भाग पाडण्याकरिता स्वाद व रसास्वाद तोंडलावणी म्हणून देत असतो. आता विचार करा की, या बाबतीत कोणता महान उद्देश निसर्गासमोर आहे? आपण जितका विचार कराल, एखादे अन्य कारण याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही की निसर्ग, अन्य प्राण्यांच्या उलट मानवजातीला सभ्य व सुशील बनवू इच्छितो. म्हणूनच मानवाच्या हृदयात विरुद्ध लिगासाठी प्रेम व ममतेचा तो संकल्प ठेवला गेलाआहे जो केवळ शरीरसंबंध व सन्तानोत्पत्ती क्रियेचीच निकड दर्शवितो असे नव्हे, तर एक टिकाऊ साहचर्य, हार्दिक संबंध व आध्यात्मिक जवळिकीची निकडदेखील भासवितो.
म्हणूनच माणसात विरुद्ध लिग-जातीविषयी आकर्षण, त्याच्या यथार्थ काम-शक्तीपेक्षा कितीतरी अधिक ठेवले गेले आहे. जर त्याच प्रमाणात, नव्हे तर एकास-दहाच्या प्रमाणात त्याने संततीला जन्म दिला, तर त्याचे आरोग्य बिघडेल आणि दीर्घ आयुष्याला पोहचेपर्यंत त्याची शारीरिक शक्ती संपुष्टात येईल. या गोष्टीचे हे उघड प्रमाण आहे की, मनुष्य परलिग-जातीच्या आकर्षणाच्या आधिक्याचा अर्थ असा नाही की, त्याने अन्य प्राण्यांपेक्षा अधिक संभोग करावा, तर याचा अर्थ असा आहे की, स्त्री व पुरुषाची एकमेकाशी बांधिलकी असावी आणि त्यांच्या पारस्परिक संबंधात स्थायित्व व दृढता उत्पन्न केली जावी.म्हणूनच स्त्री-स्वभावातस जातीय आकर्षण व काम-वासनेबरोबरच लज्जा, संकोच, नकार, पलायन व मज्जावासारखे गुण ठेवले गेले आहेत; जे कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक स्त्रीमध्ये आढळतात. ही संकोच व पलायनची प्रवृत्ती जरी अन्य प्राण्यांच्या माद्यांमध्येसुद्धा दिसून येते. तरी मानवाच्या नारीजातीत याची शक्ती आणि प्रमाण फार अधिक आढळते आणि ती लज्जा व संकोच्याच्या भावनेद्वारा अधिक तीव्र केली गेली आहे. यावरूनसुद्धा कळते की, मनुष्यात जातीय आकर्षणाचे ध्येय हा एक स्थायी संबंध आहे. असे नव्हे की, प्रत्येक जातीय आकर्षण केवळ मैथुन-क्रियेचा परिणाम आहे. म्हणूनच मनुष्याच्या अपत्याला सर्व अपत्यांपेक्षा अधिक निर्बल व विवश निर्माण केले गेले आहे. अन्य प्राण्यांच्या उलट मनुष्याच्या अपत्याला अनेक वर्षांपर्यंत आई-वडिलांच्या संरक्षण व देखरेखीची गरज असते आणि त्यात आपल्या स्वतःला सांभाळण्याची व स्वबळावर जगण्याची क्षमता फार उशीरा येते. याचा अर्थ असा आहे की, स्त्री-पुरुषाचे संबंध केवळ लैंगिक संबंधापर्यंत मर्यादित राहू नयेत, तर या संबंधाच्या परिणामाने त्यांना परस्पर सहयोग व सहकार्यास भाग पाडावे. म्हणूनच मानवाच्या हृदयात इतर सर्व प्राण्यांपेक्षा आपल्या संततीबद्दल अधिक प्रेम ठेवले गेले आहे. अन्य प्राणी काही दिवसांपर्यंत आपल्या संततीची देखरेख केल्यानंतर त्यांच्यापासून वेगळे होतात; मग त्यांच्यात कोणताही संबंध उरत नाही. नंतर ते एकमेकांना ओळखतसुद्धा नाहीत. या उलट मनुष्य प्रारंभिक पालनपोषण काळ निघून गेला तरी संततीच्या प्रेमपाशात जखडलेला राहतो; येथपावेतो की हे प्रेम संततीच्या संततीपर्यंत चालत राहते. माणसाची स्वार्थपरक पशुतासुद्धा या प्रेमाच्या अधीन इतकी राहते की, जे काही तो केवळ स्वतःसाठी इच्छितो त्यापेक्षा कितीतरी अधिक तो आपल्या संततीसाठीइच्छितो. त्याच्या हृदयात आतून ही इच्छा उत्पन्न होते की, जितकी शक्त होईल तितकी उत्तमोत्तम सामुग्री आपल्या संततीसाठी एकत्रित करावी आणि आपल्या परिश्रमाचे फळ त्यांच्यासाठी सोडून जावे. ही तीव्र प्रेमभावना उत्पन्न करण्यात निसर्गाचे ध्येय केवळ असेच असू शकेल की, स्त्री व पुरुषाच्या लैंगिक संबंधांना एक स्थायी संबंधात परिवर्तीत करावे आणि त्या स्थायी संबंधाला कुटुंबव्यवस्थेचे साधन बनवावे. शिवाय नातेसंबंधाने प्रेमाच्या माध्यमाने अनेक कुटुंबांना विवाहसंबंधाद्वारे परस्परांना जोडत जावे. याशिवाय प्रेम व प्रियजनांच्या संयोगामुळे त्यांच्यात सहयोग व सहकार्याचा संबंध उत्पन्न करावा आणि अशा प्रकारे एक संस्कृतीव्यवस्था अस्तित्वात यावी.
संस्कृतीची मूळ समस्या-यावरून असे कळते की, हे सजातीय आकर्षण मानवी शरीराच्या रक्तात आणि त्यांच्या हृदयाच्या कानकोपर्यात वसलेले आहे. त्याच्या सहाय्यासाठी प्रचंड प्रमाणात सृष्टीच्या कणाकणात साधने व प्रेरणा एकत्रित केल्या गेल्या आहेत. त्यामागील उद्देश असा आहे की, मनुष्याच्या वैयक्तिकतेला सामाजिकतेकडे प्रवृत्त करावे. निसर्गाने या आकर्षणाला मानव-संस्कृतीची मूळ प्रेरकशक्ती बनविले आहे. याच मोहकता व आकर्षणाद्वारे मानवाच्या दोन जातीत (स्त्री-पुरुष) आपुलकी उत्पन्न होते आणि नंतर या आपुलकी व जवळिकीने सामाजिक जीवनाचा प्रारंभ होतो. जेव्हा हे सिद्ध झाले. तेव्हा हेसुद्धा आपोआप स्पष्ट झाले की, स्त्री-पुरुषाच्या संबंधांची समस्या वास्तविकतः संस्कृतीची मूळ समस्या आहे. तिच्याच अचूक सोडवणुकीवर संस्कृतीची सुधारणा व बिघाड, तिचा उत्कर्ष व अपकर्ष आणि तिचे स्थैर्य व अस्थिरता अवलंबून आहे. मानवजातीच्या या दोन्ही भागांत एक संबंध पाश्चिक (अथवा दुसर्या शब्दांत विशुद्ध लैंगिक आणि कामवासनायुक्त) आहे, ज्याचा उद्देश मानवजात अस्तित्वात ठेवण्याव्यतिरिक्त काहीही नाही आणि दुसरा संबंध मनुष्यतेचा आहे, ज्याचे ध्येय असे आहे की, दोघांनी (स्त्री-पुरुष) मिळून संयुक्त स्वार्थासाठी आपापल्या योग्यता व आपापल्या नैसर्गिक क्षमतेनुसार काम करावे. या सहयोगासाठी त्यांचा सजातीय प्रेमसंबंध एखाद्या सूत्राची भूमिका वठवितो. ते पाश्विक व मनुष्यतेचे असे दोन्ही गुण मिळून एकाच वेळी त्यांच्याकडून संस्कृतीचा कारभार चालविण्याची सेवा करून घेतात. हा कारभार चालू ठेवण्यासाठी आणखी अधिकाधिक व्यक्तींना एकत्रित करण्याची सेवासुद्धा संस्कृतीची जडणघडण व बिघाड यावर अवलंबून आहे की, या दोन्ही गुणांचे सामंजस्य अत्यंत संतुलित व अत्यंत योग्य असावे.
31/7
दिव्य कुरआन📗●●●●●●*
 "अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे. "
: (आज हे ऐहिक जीवनात मस्त आहेत) आणि ज्या दिवशी अल्लाह यांना एकत्र करील तेव्हा (हेच ऐहिक जीवन यांना असे वाटू लागेल) जणू हे केवळ एक घटकाभर आपापसात ओळख करून घेण्यासाठी थांबले होते. (त्या प्रसंगी सत्यता पटेल की) खरोखरी भयंकर तोट्यात आले ते लोक ज्यांनी अल्लाहच्या भेटीला खोटे ठरविले आणि मुळीच ते सरळ मार्गावर नव्हते.  (10:45)
via Quran For All
http://tinyurl.com/quranforall
[7/31, 6:45 AM] Ji asre ahmd: प्रेषित्व परंपरेचा संक्षिप्त इतिहास
प्रेषित परंपरेचा मानवजातीत कसा प्रारंभ झाला व विकसित व उन्नत होत होत एका शेवटच्या महान प्रेषितावर तिचा कसा शेवट झाला; हे आपण पाहू या.
आपण हे ऐकलेच असेल की ईश्वराने सर्वाआधी एका मानवाला निर्माण केले. नंतर त्या माणसापासून त्याचे युगल बनविले व त्यापासून पुढे मानवी वंशवृद्धी केली आणि अगणित शतकानुशतकांपासून ती संपूर्ण भूमीवर पसरलेली आहे. जगात जितकी माणसे जन्मली ते सर्व त्या प्राथमिक युगलचीच संतान होत. सर्व जातीधर्माचा धार्मिक व ऐतिहासिक उल्लेख या गोष्टीशी सहमत आहे की मानवजातीचा आरंभ एकाच मनुष्यापासून झाला आहे. विज्ञानाच्या संशोधनाद्वाराही हे सिद्ध झालेले नाही की भूमंडलावर निरनिराळया भागांत वेगवेगळी माणसे निर्माण केली गेली. उलट अधिकतर वैज्ञानिक विद्वानांचे असे अनुमान व मत आहे की सर्वाआधी एकच मनुष्य निर्माण झाला असेल. जेथे मानववंश आढळतो, तो त्याच एका पहिल्या मानवाची1संतान आहे.
१) हे वास्तव की संपूर्ण मानवजात एकाच माता पित्याची संतान आहे, जात पात, उच्चनीचसंबंधी भेदभावाचे समूळ उच्चाटन करते आणि सर्व एक दुसऱ्यांचे बंधु आहेत, हे सिद्ध होते. जातीयतेमुळे मानवसमाजात बिघाड निर्माण झाला आहे आणि त्याने रौद्ररूप धारण केले आहे या समस्येचे निराकरण मानवी विश्व-व्यापकतेत आहे.
आपल्या वंशजांना इस्लामी जीवनपद्धतीचे शिक्षण द्यावे. अर्थात त्यांना हे दाखवावे की तुमचा व संपूर्ण विश्वाचा निर्माता एकच ईश्वर आहे. त्याचीच तुम्ही उपासना करा. त्याच्या समोर आपले मस्तक टेका. त्याच्याशीच सहाय्याची करूणा भाका आणि त्याच्या इच्छेनुसार जगात सदाचरणाने व न्यायाने आपले जीवन व्यतीत करा. तुम्ही अशा प्रकारे आचरण केले तर तुम्हाला योग्य ईनाम (मोबदला) मिळेल. जर तुम्ही त्याची अवज्ञा कराल तर कठोर शिक्षा मिळेल.
आदरणीय आदम (अ.) यांच्या संततीपैकी जे लोक भले होते ते आपल्या पित्यांनी दाखविलेल्या सरळ मार्गाने चालत राहिले. परंतु जे लोक दुष्ट व वाईट होते त्यांनी तो मार्ग सोडून दिला. हळूहळू हरप्रकारची दुष्कृत्ये व कुश्रद्धा पसरत गेली. कोणी चंद्र, सूर्य, तारे कोणी वृक्षाची, पशूची व नद्यांची उपासना सुरू केली. काहींनी असा विचार केला की, वायू, जल, अग्नि, रोगराई तसेच आरोग्य व निसर्गाच्या इतर सत्तेचे व सामर्थ्यांचे ईश्वर वेगवेगळे आहेत. त्यापैकी प्रत्येकाची उपासना करावयास हवी ज्यायोगे ते सर्व प्रसन्न होऊन आमच्याशी दयाळू होतील. अशा तऱ्हेने अज्ञानापोटी ‘शिर्क’ (अनेकेश्वरत्व) व मूर्तीपूजेची अनेक रूपे प्रकटली आणि त्यापासून अनेक धर्म निर्माण झाले. हा तो काळ होता जेव्हा आदरणीय आदम (अ.) यांची वंशवेल जगाच्या विभिन्न भागांत पसरली होती. भिन्नभिन्न जाती बनल्या होत्या. प्रत्येक जातीने आपला एक नवीन धर्म बनविला होता आणि प्रत्येकाच्या रूढी-परंपरा वेगळ्या होत्या. ईश्वराच्या विस्मरणाबरोबरच लोकांना त्या नियमांचेही विस्मरण झाले जे आदरणीय आदम (अ.) यांनी आपल्या संततीला शिकविले होते. लोकांनी केवळ आपल्या तुच्छ इच्छावासनांचेच पालन आरंभिले. हर प्रकारच्या वाईट रूढी व प्रथा निर्माण झाल्या. सर्व प्रकारच्या अज्ञानपूर्ण विचारांचा प्रसार झाला. चांगले व वाईट जाणण्यासाठी चुका करण्यात आल्या. अनेक वाईट गोष्टींना चांगले मानण्यात आले व कित्येक चांगल्या गोष्टी वाईट ठरविल्या गेल्या.2
आता ईश्वराने प्रत्येक जातीत व वंशात, प्रेषित पाठविण्यास आरंभ केला आणि ते लोकांना त्याच इस्लामची शिकवण देऊ लागले जी शिकवण आदरणीय आदम (अ.) यांनी सर्वप्रथम माणसांना दिली होती. या प्रेषितांनी आपापल्या जातीवंशांना विसर पडलेल्या शिकवणीची आठवण करून दिली. एकाच ईश्वराची उपासना करण्याची त्यांना शिकवण दिली. ‘शिर्क’ (अनेकेश्वरत्व) व मूर्तीपूजा करण्यापासून लोकांना परावृत्त केले. अज्ञानापोटी आलेल्या रूढींचे उच्चाटन केले. ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याची पद्धत दाखविली. उचित नियम व आदेश दाखवून देऊन त्यांचे पालन करण्याचा आदेश दिला. भारत, चीन, इराण, इराक, इजिप्त, आफ्रिका, युरोप थोडक्यात असे की जगात कोणताही देश असा नाही जेथे ईश्वराकडून त्याचे सच्चे प्रेषितांचे आगमन झाले नाही. त्या सर्वांचा धर्म एकच होता तो हाच धर्म होता ज्याला ‘इस्लाम’ असे म्हणतात.(२) इतके जरूर होते की त्यांच्या शिकवणीची पद्धत व जीवनाचे नियम व कायदे थोडेसे भिन्न होते. ज्या तऱ्हेचे अज्ञान प्रत्येक जातीत पसरले होते, तेच दूर करण्यावर अधिक भर दिला गेला. ज्या प्रकारचे असत्य विचार प्रचलित होते त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यावरच अधिक भर दिला गेला. संस्कृती, सभ्यता, ज्ञान व बुद्धीच्या दृष्टीने सर्व जाती प्राथमिक अवस्थेतच होत्या म्हणून त्यांना सरळ व सोपी शिकवण व साधे धर्म-नियम व विधान दिले गेले. जसजशी प्रगती व उन्नती होत गेली तसतसे शिकवणीला व धर्म विधानांनाही विकसित रूप दिले गेले. परंतु हा फरक केवळ बाह्यात्कारीच होता. सर्वांचा आत्मा एकच होता. श्रद्धेत ‘तौहीद’ (एकेश्वरत्व), व्यवहारात भलेपणा व सदाचार आणि आखिरत (पारलौकिक जीवन) च्या शिक्षा व मोबदल्यावर सर्वांची श्रद्धा व दृढ विश्वास होता.
प्रेषितांशी माणसांनी विचित्र असा दुर्व्यवहार केला. पहिल्यांदा त्यांचा छळ करण्यात आला, त्यांच्या आज्ञा पाळण्यास नकार देण्यात आला. काहींना आपल्या मायभूमीतून हुसकून लावण्यात आले. काहींचा वध करण्यात आला. काहींना आयुष्यभर शिकवण व उपदेश करूनसुद्धा मोठ्या मुष्किलीने केवळ दहापाच अनुयायी प्राप्त होऊ
२) सर्वसाधारणपणे लोकांचा एक मोठा असा गैरसमज आहे की, इस्लामचा उदय आदरणीय मुहम्मद (स.) कडून झाला आहे. हा गैरसमज येथपर्यंत झालेला आहे की, आदरणीय मुहम्मद (स.) यांना इस्लामचे संस्थापक मानण्यात येते. वास्तविकपणे ही एक अत्यंत मोठी चूक असून प्रत्येक अभ्यासकाच्या मनातून ती पूर्णपणे दूर केली गेली पाहिजे. प्रत्येक अभ्यासकाने ही गोष्ट चांगली समजून घेतली पाहिजे की, अगदी आरंभापासून मानवजातीचा इस्लाम हाच एकमेव व खराखुरा धर्म आहे. पृथ्वीवर ज्या काळी व ज्या स्थळी ईश्वराकडून प्रेषित आले, त्या सर्वांनी याच एका धर्माची लोकांना शिकवण दिली. परंतु ईश्वराचे हे निवडक दास आपले कर्तव्य ठामपणे करीत राहिले. शेवटी त्यांच्या शिकवणुकीचा परिणाम घडला. मोठमोठे जाती-वंशाचे समूह त्यांचे अनुयायी बनले. त्यानंतर मार्गभ्रष्टतेने वेगळे रूप धारण केले. जगातून प्रेषितांचे प्रयाण होताच त्यांच्या अनुयायांनी त्यांना मिळालेल्या शिकवणुकीत हळूहळू बदल केला. त्यांच्यावर अवतरलेल्या ईशग्रंथात आपले विचार व मत मिसळले. उपासनांच्या निरनिराळ्या प्रकारांचा अंगीकार केला.
काहींनी तर खुद्द प्रेषितांचीच उपासना व आराधना सुरू केली. कोणी आपल्या प्रेषिताला ईश्वराचा अवतारच मानले (म्हणजे खुद्द ईश्वरच मानवी रूपात प्रकटला होता) कोणी आपल्या प्रेषिताला ईश्वराचा पुत्र मानले तर आणखी कोणी आपल्या प्रेषिताला ईशत्वाचा सहभागी मानले. अशा रितीने माणसांनी एक अद्भूत आत्मवंचनेचे कृत्य सुरू केले. ज्या व्यक्तींनी एकेश्वरत्वाची शिकवण दिली होती आणि मूर्तीपूजेचे खंडन केले होते, मनुष्याने त्यांच्याच मूर्ती बनवून त्यांचीच उपासना सुरू केली. या प्रेषितांनी जे काही नियम व आचारसंहिता आपल्या अनुयायांना दिले होते तेही तऱ्हेतऱ्हेने विकृत करण्यात आले. त्यामध्ये सर्व प्रकारच्या अज्ञानयुक्त व अडाणीपणाच्या रूढींचा समावेश करण्यात आला. मानवनिर्मित नियमांची त्यामध्ये सरमिसळ करण्यात आली, ती इतकी की कांही शतके लोटल्यानंतर हे जाणून घेण्याचे कसलेही साधनच शिल्लक उरले नाही की प्रेषितांनी दिलेली खरी शिकवण व खरी आचारसंहिता कोणती आहे व नंतर लोकांनी त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची मिसळ व भेसळ केली.3
खुद्द प्रेषितांची जीवनचरित्रेसुद्धा आख्यायिका व दंतकथामध्ये अशा रितीने मिश्रित झालेली आहेत की, त्या बाबतीत कोणतीही गोष्ट विश्वासार्ह उरली नाही. तरीसुद्धा प्रेषितांनी केलेले प्रयत्न अगदीच व्यर्थ व वाया गेले नाहीत. मिसळ व भेसळ झाली असूनही काहीतरी मूळ सत्य अनेक धर्मात अल्पशा प्रमाणात शिल्लक उरले आहे. ईश्वराची जाणीव व पारलौकिक जीवनाची जाणीव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सर्व धर्मांत आढळते. चांगुलपणा, सदाचार यांची काही तत्त्वे सर्व जगात मान्य केली गेली.
सर्व जातीवंशाच्या प्रेषितांनी वेगवेगळ्या तऱ्हेने अनेक जातीवंशाला इतपत तयार करून सोडले की, जगात अशा एका धर्माची शिकवण प्रसारित केली जावी की जो धर्म निस्संशयपणे व एकमुखाने सर्व मानवजातीचा धर्म असेल.
आम्ही वर म्हटल्याप्रमाणे आरंभी प्रत्येक जातीवंशात वेगवेगळे प्रेषित येत असत आणि त्यांची शिकवण त्यांच्या जातीवंशापर्यंतच मर्यादित असे. याचे कारण असे की, त्याकाळी सर्वच जाती-वंश एकमेकापासून वेगळे होते. एकमेकांत मिसळत नसत. जणू काय प्रत्येक जात व वंश आपल्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत मर्यादित होती. अशा काळी कोणतीही सर्वसाधारण व एकत्रित शिक्षण, शिकवण यांचा सर्व जाती-वंशात प्रसार करणे अत्यंत कठीण होते. शिवाय भिन्न भिन्न जाती-वंशाची अवस्था एकमेकापासून खूपच वेगळी होती. अज्ञानरुपी अंधकार चहुकडे मोठ्या प्रमाणात होता. अशा अज्ञानापोटी, श्रद्धा व आचार यात जी विकृती निर्माण झाली होती, ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रुपात आढळत असे. म्हणूनच ईश्वराच्या प्रेषितांनी प्रत्येक जातीवंशाला वेगळी शिकवण व उपदेश दिला. असत्य विचारांचे हळूहळू उच्चाटन करून उच्चप्रतीच्या नियम व विधानाचे पालन करण्याची शिकवण दिली जाई. अशा तऱ्हेने या जातीवंशाला शिकवण देण्यात किती हजार वर्षे लोटली ते ईश्वरालाच ठाऊक. प्रगती करता करता अखेरीस ती वेळ आली जेव्हा मानवजात बाल्यावस्थेतून निघून तारुण्यावस्थेत पोहोचू लागली होती. व्यापार, कला कौशल्य यांच्या प्रगतीबरोबरच जातीजातीत परस्पर संबंध निर्माण झाले. चीन व जपानपासून ते युरोप व आफ्रिकेतील दूरवरच्या देशांमध्ये जलमार्गाने तसेच खुष्कीच्या मार्गाने दळणवळण सुरू झाले. बहुतेक जातीवंशांत लेखन कलेचा प्रसार व प्रचार सुरु झाला. विद्या व कला यांचा प्रसार झाला. विभिन्न जातीवंशात ज्ञानाची देवाणघेवाण होऊ लागली. मोठमोठ्या राज्यांची स्थापना करून अनेक देशांना तसेच अनेक जातीवंशांना एकाच राजनैतिक व्यवस्थेमध्ये जोडून टाकले.
अशा रीतीने त्यापूर्वी मानवजातीत आढळून येणारा दुरावा व परकेपणा हळूहळू कमी होऊ लागला. त्यामुळे इस्लामची एक शिकवण व एक धर्मविधान संपूर्ण जगासाठी पाठविणे शक्य झाले. आजपासून अडीच हजार वर्षांपूर्वी मानवाची अवस्था इतकी प्रगत झाली होती की जणू तो स्वतःच एका सामान्य धर्माची मागणी करु लागला होता. बौद्धमत हा काही परिपूर्ण धर्म झालेला नव्हता व त्यात केवळ काही नैतिक नियमच होते. परंतु तो भारताबाहेर जपान व मंगोलियापर्यंत व दुसरीकडे अफगाणिस्तान व बुखारापर्यंत पसरला. त्याचे प्रचारक दूरदूरच्या देशापर्यंत जाऊन पोचले. याच्या काही शतकानंतरच ख्रिश्चन धर्माचा उदय झाला. आदरणीय ईसा (त्यांचेवर ईश्वराची कृपा असो) इस्लामचीच शिकवण घेऊन आले होते, परंतु त्यांच्या पश्चात ख्रिश्चन धर्माच्या नावाने एक अपूर्ण व दोषयुक्त धर्म रचण्यात आला. ख्रिश्चनांनी या धर्माचा प्रसार इराणपासून आफ्रिका व युरोपमधील दूरदूरच्या देशांत केला. या घटना आम्हाला हे दर्शवितात की, जग त्याकाळी एक सामान्य मानवी धर्माची मागणी करीत होते. तसे करण्यात त्याची इतकी तयारी झाली होती की, जेव्हा एक परिपूर्ण व सत्यधर्म त्याला मिळाला नाही तेव्हा त्याने अपक्व आणि अपूर्ण धर्माचाच मानवजातीत प्रसार करण्यास प्रारंभ केला.

Sunday, July 30, 2017

Specifications of Electronic Components.


http://www.amazon.in/exec/obidos/redirect-home?tag=safdarul-21&placement=home_multi.gif&site=amazon

<a href="http://www.Amazon.in/exec/obidos/redirect-home?tag=safdarul-21&placement=home_multi.gif&site=amazon">
<img src="http://g-ec2.images-amazon.com/images/G/31/associates/promohub/amazonIN_logo_200_75.jpg?tag-id=safdarul-21" border="0" alt="In Association with Amazon.in">
</a>


ComponentValue/Number, SymbolSpecification
IC741 op-AmpDIL 8 pin linear IC
(with socket)Supply voltage ± 15V
I/P offset volt = 2mV
I/P offset current = 20nA
I/P Bias current = 80nA
I/P Impedance = 2 M?
O/P Impedance = 75 ?
O/P volt-swing =±13V for
RL> 2 k?
Power consumption =50mW
Supply current = 1.7mA
Slew rate=0.5V/µs,
CMRR= 90dB
Unity gain frequency= 1MHz
OUTPUT temperature=300ºC
IC555 TimerDIL 8 pin timer IC
(With socket)Supply volt =4.5 to 18V
Power dissipation=600mW
Max.load curerent=200mA
Timing range =?s to hours
NE temp range=0º to 70ºC
SE temp range= -55º to125ºC
Temp coefficient=25 parts/million/ºC
Applcn:Compatible IC used in analog & digital circuits
IC with heat sink3173 terminal adjustable positive
Volt regulatorvolt regulator IC.
With short circuit          O/Pvolt range=1.25V to 37V
Protected output.Max. load current= 1.5A
Vref=1.25V,load regln= 0.1%
Line regulation 0.01%/V
(guaranteed 100mA O/P current)
Ripple reflection= 80dB
Power dissipation=15W
I/P offset current: 2-200 nA
Tolerance: ± 2%
ComponentValue/Number, SymbolSpecification
IC with socke74 XX series
Bipolar semiconductorDIL plastic pac
Family 7400, 02, 04, 08,14 pin digital IC
32,86quad-2 I/P xyz gate
(Except 7404- Single i/p
Hex inverter)
TTL logic gate
SUPPLY Volt 4.75 to
5.25V
Worst case ratings:Typ supply current=8mA
VIL=0.8V, VIH=2VTemperature range
VOL=0.4V, VOH= 2.4Vmin=0ºC typ=25ºCmax=75ºC
IIL=1.6mA, IIH=40µAPower dissipation=80mW
IOL=16mA, IOH=400µALow I/P range= 0 to 0.8V
Low O/P range=0 to 0.4V
High I/P range=2 to 5V
High O/P range= 2.4 to 5V
Temperatures ranges
(1) For consumer and industrial
application= 0 to 70ºC
(2) For military purposes=-55 to 125ºC
7421=Dual4 input ANDFan out= 10
7411= Triple 3 input ANDTyp. propagation delay=9ns
IC7447/7448BCD to 7 segment decoder/driver
with socketfor common anode type display.
DIL pack 16 pin digital IC
Vcc= +5.0V ±5% commercial grade
Supply volt= 4.75V to 5.25V
Temperature range=70ºC (commercial
or consumer grade)
Power dissipation=80mW
Active low, open collector outputs.
7 seg. DisplayFNDCommon anode type 7 LED display
Or FND 560 with decimal point.
Or MAN 72 10 pin DIL package
Supply voltage=5.0V
Gallium arsenide phosphide made
ComponentValue/NumberSpecification
749014 pin plastic DIL
With socketBCD to decade counter   4 JK-M-S Flip flop
4 bit ripple type.Typ. f max= 30MHz
Typ supply current=30mA
Vcc=5V±5% ,Temp=0 to 70ºC
7483Plastic DIL pack 16 pin
                                                                      2-Nibbles adder
Supply volt=+5V±5%
Supply current= 65mA
Temperature range=0 to 70ºC
(commercial)
Typ. Add times for two 8  bitwords= 23 ns.
Transistor2N3055NPN silicon power transistor
Imax= 15A
Pdmax=115W
Uses-series & shunt regulators
HF amplifier, power switching ckts
Solenoid drivers
LED5mm Red colorForward volt= 1.6V
OrImax = 35mA
TIL/221/222/312Pmax=100mW
Forward voltages:
Red =1.6VTemperature=25ºC
Green =2.2VLife= 20 years
Yellow = 2.1VPIV= 5V
Orange = 2.0VMade:
LDRH 30At ?O? Lux=G.T 5M?
At100 lux =G.T 2k?
Dark resist=330K
Use: photography, burglar alarm?Light resist = 1.6K

TransistorBC148/147/548Silicon NPN transistor
Plastic-TO 106Imax=0.1A
Use- driver stage,PDmax=0.35W
Signal processor,?=125-
L.P, L speed switchingaudio frequency amplif
SL 100Silicon NPNtransistor
Icmax=0.1A
Metal To-5PDmax= 4W
? = 40--250
Use L.F power output
stages
Diode1N4007Silicon made Mains rectifier
Plastic encapsulationdiode
Absolute max rating @
25ºC=1000V
Forw.volt@ If 1A< 1V.
DiodeBY126PIV=650V,Imax=1amp
Silicon made Rectifier
Zener diodeVz=5.1V, 1W                       Voltage stabilizer diode
Imax=400mA
Used in reverse bias
Resistor330? /any other ½ or ¼watt carbon composition
5005 Wwire wound resistor
Tolerance=±5%
Potentiometer10K/22KLinear, carbon track
1k?, 10KLinear , wire wound , 2 Watt
Relay6V / 9VSPDT
Coil resistance = 100? or 50
Current=150mA
Type - electromagnetic
ComponentValue/NumberSpecification
D.C current meter/Ammeter0-300mA for zener ,
photorelay
0-2A for IC 317
Capacitor100µf for filter12V/25V or 100V electrolytic
Aluminium polar
Type: disc, tabular,Ceramic disc non-electrolytic
ButtonVolt rating= 300V
Use: coupling
Transformer1) 230/40VMains transformer
Secondary-2 termCurrent rating=1.5A
2)230/6VCurrent rating= 500mA
Centre tap
[6-0-6]
7415374153Dual 4 il line multiplexer
I CDil, 16 pin digital IC
Typ propagation delay 18ns
Typ supply current 36mA
Vcc=5V±5% commercial range
Max.Vcc=7V, max. Temp=0 to 70ºC
Features: Non inverting output,
Common select inputs
Max Vin= -0.5 to +5.5V
Max Iin= -30 to +5mA
Max Vout= -0.5 to +Vcc
74139Dual 1:4 line Demux/Decoder
DIL, 16 pin Digital IC
IC7483DIL 16 pin Digital IC
Supply volt=4.75 to 5.25V
Temperature 0-70ºC
Typ add times (two 8 bit-
Words)= 23ns
      Typ supply current=66mA